मुंबई: आमदार बच्चू कडु यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत त्यांची मंत्रालयातील आंदोलन प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी ३ एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आली असून कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली आहे
बच्चू कडुंनी २६ सप्टेंबर २०१८ रोजी एका सरकारी पोर्टलला विरोध करत आंदोलन केले होते. एवढेच नव्हे तर, कडू यांच्यावर मंत्रालयातील तत्कालीन संचालक असलेल्या जैन यांच्यासोबत शाब्दीक वाद करत मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. यानंतर या प्रकरणावर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र, आता, कामकाजासाठी न्यायालय उपलब्ध नसल्याने या प्रकरणावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…