मुंबई : राज्यांत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यातच पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत सुर्य अधिक प्रखर होत आहेच पण कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील सर्वच भागांत आता उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाल्याचं दिसतंय. अशातच आता कोकण पट्ट्यात आज आणि उद्या पारा चढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यात ३० अंश सेल्सिअस तापमान असून कोकणात मात्र, ५ ते ६ अंश सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाकडून एकीकडे तापमानात वाढ होणार असल्याचं सांगितलं जातय, तर दुसरीकडे कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आलीय
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…