मुंबई : शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता निवडणूक चिन्हासंदर्भात ठाकरे गटाच्या अडचणी आणखी वाढणार की, काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उद्धव ठाकरेंकडून मशाल चिन्ह काढून घेण्याची मागणी सातत्याने समता पार्टीकडून केली जात आहे. यासंदर्भात आता समता पार्टीकडून सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे निवेदन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…