या मागणीसाठी वासिंद उड्डाणपुलाचे काम बंद

शहापूर: वासिंद येथील मुंबई-नाशिक महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) ची उंची वाढवावी या मागणीसाठी येथील सर्वपक्षीयांकडून पुलाचे बांधकाम बंद करण्यात आले आहे.


वासिंद शहरात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडील दिशेने या महामार्गावर येथील चक्रधारी हॉटेल जवळ ओव्हर ब्रिजचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या या पुलाच्या कमी उंचीच्या कामामुळे या पुलाखाली ऐन पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना शहरात ये-जा करताना त्रासदायक ठरेल म्हणून या पुलाची उंची वाढवावी या मागणीसाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे वासिंद पूर्व विभागाचे शहरध्यक्ष प्रकाश वाघमारे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय संघटना पदाधिकाऱ्यांना आवाहन करून सदर पुलाचे काम बंद करण्यात आले आहे. दरम्यान, पुलाची उंची वाढविण्याची असलेली मागणी पूर्ण करावी अन्यथा सर्वपक्षीय माध्यमातून उपोषण करण्यात येणार येईल, असा इशारा वाघमारे यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Minister Adv. Ashish Shelar : पुन्हा अतिक्रमणे वाढून देऊ नका; मुंबई उपनगर पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेत आज उपनगर जिल्ह्यातील शासकीय

Cyber Police : बदलत्या काळातील गुन्ह्यांचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होत काम करण्याची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२६ चा समारोप मुंबई  : महाराष्ट्र पोलीस दलाने बदलत्या काळातील

Legislature's security system : विधिमंडळाच्या सुरक्षा यंत्रणेत होणार मोठे बदल

सभापती राम शिंदेंनी दिले निर्देश; संसदीय आयुधांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष उपाययोजना मुंबई : विधिमंडळ

Shree Kshetra Chondi Development Plan : चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा उभाराव्यात • श्री क्षेत्र चोंडी विकास आराखडा आढावा बैठक मुंबई  : पुण्यश्लोक

Central Railway News : मध्य रेल्वे मार्गावर कोणताही व्यत्यय न आणता मेट्रो लाईन 2ब वरील महत्त्वपूर्ण स्टील स्पॅन उभारणी पूर्ण

कुर्ला ते टिळक नगर रेल्वे ट्रॅक दरम्यान 41.5 मीटर लांबीचा, 178 टन वजनाचा स्ट्रक्चर मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास

Thane Zilla Parishad : ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलं आता अवकाशाच्या दिशेने; ‘मिशन भरारी’ उपक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला हिरवा झेंडा

59 ग्रामीण विद्यार्थ्यांची 'इस्रो' सफर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ‘ग्रामीण ते अवकाश’ व्हिजन ठाणे जिल्हा