ठाणे : वार्षिक परीक्षेआधीच्या तणावातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. ठाण्यातील कोपरी येथील जीवनज्योती शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत ऑनलाईनद्वारे भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी हा कार्यक्रम पाहिला.
यावेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक भरतजी चव्हाण, भाजयुमोचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ, विलास निकम, शाळेचे सचिन डेमला आदी उपस्थित होते.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…