मुंबई: करपट ढेकर यायला लागले की आपल्याला लगेच अॅसिडिटी झाल्याचे समजते. पण ती होऊ नये आणि झाल्यावर काय करावे याबद्दल योग्य माहिती वेळीच मिळणे गरजेचे असते. सध्या धकाधकीच्या आयुष्यात अॅसिडिटी होतेच. मग अशावेळी काय करायचं हे जाणून घेऊया. अॅसिडिटीटीवर उपाय करण्याआधी त्याची कारण समजून घेणं महत्वाचं आहे.
अॅसिडिटीची कारणे तर आपण जाणून घेतली पण सतत धावपळ केल्यामुळे आपल्याला खाण्या पिण्याच्या वेळा पाळणं जमत नाही आणि अॅसिडिटी होतेच. आपल्याला अॅसिडिटीटी झालीच तर त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेऊ.
अॅसिडिटी सतत होत राहिल्यास रुग्णाला अल्सर होण्याची शक्यता असते. या रुग्णांना पचनसंस्थेचे कर्करोगदेखील होऊ शकतात.
(वरील मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…