अ‍ॅसिडिटी का होते? त्याच्यावरील सोपे उपाय

Share

मुंबई: करपट ढेकर यायला लागले की आपल्याला लगेच अ‍ॅसिडिटी झाल्याचे समजते. पण ती होऊ नये आणि झाल्यावर काय करावे याबद्दल योग्य माहिती वेळीच मिळणे गरजेचे असते. सध्या धकाधकीच्या आयुष्यात अ‍ॅसिडिटी होतेच. मग अशावेळी काय करायचं हे जाणून घेऊया. अ‍ॅसिडिटीटीवर उपाय करण्याआधी त्याची कारण समजून घेणं महत्वाचं आहे.

अ‍ॅसिडिटीची कारणे-

  • जीवनशैलीतील चुकीच्या सवयी
  • धूम्रपान किंवा मद्यपान
  • मसालेदार पदार्थांचे सेवन
  • व्यायाम न करणे
  • सतत तणाव घेणे

अ‍ॅसिडिटीची कारणे तर आपण जाणून घेतली पण सतत धावपळ केल्यामुळे आपल्याला खाण्या पिण्याच्या वेळा पाळणं जमत नाही आणि अ‍ॅसिडिटी होतेच. आपल्याला अ‍ॅसिडिटीटी झालीच तर त्याची लक्षणं काय असतात हे समजून घेऊ.

अ‍ॅसिडिटीची लक्षणे-

  • छातीत जळजळ
  • सतत ढेकर येणे
  • पोटात दुखणे
  • मळमळणे
  • आंबट उलट्या होणे
  • जेवल्यावर पोट फुगणे

अ‍ॅसिडिटी सतत होत राहिल्यास रुग्णाला अल्सर होण्याची शक्यता असते. या रुग्णांना पचनसंस्थेचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

अ‍ॅसिडिटी टाळण्यासाठी उपाय –

  • बराचवेळ उपाशी राहणे टाळावे.
  • मद्यपान, धुम्रपान करु नये.
  • जेवणानंतर शतपावली करावी
  • ध्यानधारण करावी, त्यामुळे मानसिक ताण कमी होतो.
  • जेवणात हिरव्या पाले भाज्या खाव्यात.
  • दिवसातील वेळेनुसार आहार घ्यावा
  • रात्री हलका आहार घेणे उत्तम
  • शेवटी आणि सर्वात महत्वाचे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.

(वरील मजकूर सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करण्यापुर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

4 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

5 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

5 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

6 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

7 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

7 hours ago