T-20 World Cup : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा नव्या फॉरमॅटमध्ये!

लंडन (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धा (T-20 World Cup) नवीन फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार आहेत. आयसीसी आणि जगातील क्रिकेटच्या प्रशासकीय संस्थेने या स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. २०२४ मध्ये ही स्पर्धा होणार आहे.


आगामी विश्वचषकात २० संघ सहभागी होणार आहेत. आतापर्यंत १६ संघ विश्वचषक खेळायचे. यापैकी ८ संघांनी थेट सुपर लीग फेरीत प्रवेश केला होता. उर्वरित ४ संघ पहिल्या फेरीतून पात्र ठरले होते. आता २० संघांची चार गटांत विभागणी करण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक गटात ५ संघ असतील. प्रत्येक गटातील टॉप-२ संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. हे आठ संघ दोन सुपर लीग विभागात विभागले जातील. प्रत्येक विभागात चार संघ असतील. हे सर्व संघ आपापसात तीन साखळी सामने खेळतील. येथून प्रत्येक विभागातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीत जातील आणि उपांत्य फेरीत विजयी होणारा संघ अंतिम फेरीत खेळेल.



Bronze medal : रायगड पोलीस दलातील दोघांना कांस्य पदक


आतापर्यंत १२ संघ या स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत. यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषकातील टॉप-८ चे संघ थेट पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला यजमान म्हणून थेट प्रवेश मिळाला. याशिवाय आणखी दोन संघ क्रमवारीच्या आधारावर आले आहेत. उर्वरित ८ संघ क्वालिफायर स्पर्धेत उतरतील.

Comments
Add Comment

World Athletics Championships 2025 : नीरज चोप्रा अजिंक्यपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार

टोकियो : भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा आपले विजेतेपद कायम राखण्याच्या उद्देशानेच जागतिक अ‍ॅथलेटिक्स

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने