T-20 : भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-२० (T-20) सामना आज वेलिंग्टन येथे खेळवला जाणार होता. मात्र नाणेफेकीवेळीच पावसाने हजेरी लावली. पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.


विशेष म्हणजे सामना एकही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्येच हतबल होऊन बसले होते. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी १२ वाजता सुरुवात होणार होती. यापूर्वी अर्धातास नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार मैदानात येणार होते.



T-20 : भारत-न्यूझीलंड टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात


परंतु, पावसामुळे नाणेफेकही होऊ शकले नाही. हा सामना थोड्या उशीराने सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, वेलिंग्टन येथील सध्याचे वातावरण आणि हवामानाचा अंदाज पाहता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Comments
Add Comment

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

"तो कुठेही जाणार नाही!" विराट कोहलीच्या RCBमधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

कोहली RCBमध्येच राहणार, निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल

Team India : वर्ल्डकपमधील सलग दोन पराभवानंतर भारतीय संघाला मोठा दणका

दुबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय विश्वचषक सामन्यात स्लो ओव्हर रेट राखल्याबद्दल भारतीय महिला संघाला

विराट कोहली आणि रोहित शर्मा वनडेतून निवृत्ती घेणार? बीसीसीआयने सांगितले सत्य...

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी, वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि रोहित

मोहम्मद शमीची निवड न झाल्याने निराशा, निवडकर्त्यांवर अप्रत्यक्षपणे साधला निशाणा

नवी दिल्ली: टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि

"हे लज्जास्पद आहे" : गौतम गंभीरने हर्षित राणाच्या टीकेवर फटकारलं

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेल्या वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्या निवडीवर सध्या