सिडनी (वृत्तसंस्था) : मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे वक्तव्य भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने केले आहे. क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने हे वक्तव्य केले.
टी-२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली कमाल फॉर्ममध्ये दिसत आहे. मागील जवळपास दोन वर्षे खराब फॉर्मशी झुंज दिल्यावर आशिया कप २०२२ स्पर्धेमध्ये कोहली फॉर्मात परतला आणि पुन्हा एकदा दमदार खेळीने भारताला सामने जिंकवून देऊ लागला आहे.
दरम्यान, विश्वचषकाच्या सलग दोन सामन्यात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. गुरुवारच्या सामन्यानंतर क्रीडा वृत्तवाहिनीशी बोलताना विराटने भारताचा महान माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिज लीजेंड सर विवीयन रिचर्ड्स हे दोघे क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट फलंदाज असल्याचे वक्तव्य केले आहे.
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…
१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…
देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…