रांची : रांचीमध्ये आज रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. लोअर बाजार पोलीस ठाणे भागात खादगढा बस स्टँडवर बसमध्ये झोपलेल्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा जळून मृत्यू झाला. दिवाळीच्या रात्री बसमध्ये हे दोघे दिवे लावून झोपले होते, असे सांगितले जात आहे.
रात्री अचानक बसला आग लागली. यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. बसला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत बस जळून खाक झाली होती. पोलिसांनी बसमध्ये सापडलेल्या अर्धावस्थेत जळालेले दोन मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठविले आहेत.
दिल्लीतील पितमपुरा भागातील एका रेस्टॉरंटलाही आग लागली होती. गोदामे, गाड्या, घरांना आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…