मुंबई : राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये रविवारी १०७९ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्याचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या वेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून झाली. भाजपने ३९७, शिंदेसेना ८१, राष्ट्रवादी ९८, शिवसेना ठाकरे पक्ष ८७, काँग्रेसने १०४ जागा जिंकल्याचा दावा केला. तर अपक्षांच्या ताब्यात तब्बल ३१२ ग्रामपंचायती गेल्या आहेत.
राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरेसेना आणि शिंदेसेना यांच्यात जास्त फरक नाही. शिवसेनेमधील ठाकरे सेनेच्या ताब्यात ८७ ग्रामपंचायती आहेत. तर शिंदें सेनेच्या ताब्यात ८१ ग्रामपंचायती आल्या आहेत. दोन्ही गटांमध्ये ६ ग्रामपंचायतींचा फरक आहे. हा फरक मोठा मानला जात नाही. याचा आगामी काळात काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…