मुंबई : सचिवांना देण्यात आलेले विशेष अधिकार शिंदे फडणवीस सरकारने आता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे सरकारच्या कामाचा वेग वाढण्याची शक्यता अधिकारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तार उशिरा झाल्याने सचिवांना विशेष अधिकार सरकारकडून देण्यात आले होते. कोणत्याही खात्याचे काम अडून राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
मंत्रिमंडळ विस्तार झाल्याने आणि खातेवाटप पूर्ण झाल्यामुळे शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ४ ऑगस्टला शिंदे फडणवीस सरकारने काही अधिकार हे सचिवांना बहाल केले होते. त्यामुळे मंत्रालयाचे सचिवालय झाल्याची टीकाही सरकारवर करण्यात आली होती. अखेर सचिवांकडील हेच अधिकार संबंधित खात्याच्या मंत्र्यांना बहाल करण्यात आल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…