मुंबई : वाहतूक कोंडीमध्ये तुर्कीची राजधानी इस्तंबूल आणि कोलांबियाची राजधानी बोगोटानंतर मुंबई जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे एका अहवालात नमूद केले आहे. लंडनमधील ‘गो शॉर्टी’ या कंपनीने ही माहिती दिली आहे. वाहतूक कोंडीच्या यादीत भारतातील बंगळूर व नवी दिल्लीचा पाचवा तर पुण्याचा ११ वा क्रमांक आहे.
मुंबईकरांना दररोज सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ६ ते रात्री ९ या कालावधीत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पश्चिम द्रुतगती मार्ग सुसाट असला, तरी मेट्रो प्रकल्पाचे काम, त्यामुळे पडलेले खड्डे तसेच बेशिस्त वाहनचालकांमुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीत भर. उपलब्ध रस्त्यांच्या तुलनेत वाहनांच्या संख्येत जास्त वाढ.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…