illustration of India sportsperson from different field is proud to be an Indian
मुंबई (वार्ताहर) : ३३वी पश्चिम विभागीय राष्ट्रीय मैदानी स्पर्धा रायपूर येथे नुकतीच पार पडली. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यांतील ७५३ खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने ५५ सुवर्ण पदक मिळवत पुरुष व महिला गटात सर्वसाधारण विजेतेपद मिळवले.
विशेष बाब म्हणजे याच महिन्यात भोपाळ येथे भारताच्या युवा आशियाई स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी काही खेळाडूंनी सहभागी होण्यासाठी या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता. तरी देखील ५५ सुवर्ण, ३८ रौप्य, १८ कांस्य पदक मिळवत महाराष्ट्राने १०७ पदकांची लूट केली.
नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्र संघाने या स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थानने २२ सुवर्ण पदके जिंकली. २० सुवर्ण पदके मिळवून गुजरात तिसऱ्या स्थानी आहे. ८ सुवर्ण पदके जिंकत छत्तीसगड चौथ्या स्थानी आहे. यजमान मध्यप्रदेश केवळ ६ सुवर्ण पदके मिळवत पाचव्या स्थानी राहिला. गोव्याला केवळ १ रौप्य पदक मिळाल्याने त्यांचे पदक तालिकेत तळाचे स्थान होते.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…