मुंबई : यंदाची ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ ही थीम समोर ठेवून, मुंबई मेट्रो वनने स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. स्वातंत्र्यदिनी, गणवेश परिधान केलेले शालेय विद्यार्थी मेट्रोचा मोफत प्रवास करू शकतील.
मुंबई मेट्रो वनने दररोज ७४ कोटी प्रवासी प्रवास करतात. मेट्रो वनला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. शालेय विद्यार्थ्यांना मोफत मेट्रो राईड देण्यासोबतच, मुंबई मेट्रो वनने हर घर तिरंगा या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्या शिवाय मेट्रो १मध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…