मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मीराबाई चानूची ‘गोल्डन’ कामगिरी वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई चानूने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वीपणे ८४ किलो वजन उचलले. मीराबाई चानूने दुसऱ्या प्रयत्नात यशस्वीरित्या ८८ किलो वजन उचलले आणि ऑलिम्पिकमधला तिचा रेकॉर्ड मोडला आहे.

मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिक-२०२२ मध्ये ४९ किलो वजनी गटात भारताला पहिले रौप्य पदक जिंकून दिले. ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी मीराबाई दुसरी खेळाडू आहे. त्यांच्या आधी कर्णम मल्लेश्वरी यांनी २००० मध्ये ही कामगिरी केली आहे. गोल्ड कोस्ट येथे २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.

२०१४ मध्ये झालेल्या या खेळांमध्ये तिला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. याशिवाय चानूने २०१७ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाई चानूचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. ती मणिपूरची राजधानी इंफाळमधील नॉन्गपोक काकचिंग गावातून आली. तिचे हे गाव तिच्या अकादमीपासून २५ किलोमीटर अंतरावर होते आणि अशा परिस्थितीत ती रोज ट्रकचालकांसोबत सराव करायला येत होती.

इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आज दिवसभरात तीन पदके मिळवली आहे. सर्वात आधी ५५ किलो वजनी गटात एकूण २४८ किलोग्राम वजन उचलत सांगलीच्या संकेत सरगर याने रौप्य पदक मिळवले. त्यानंतर आता ६१ किलो वजनी गटात एकूण २६९ किलोग्राम वजन उचलत गुरुराजा पुजारी याने कांस्य पदक मिळवले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी भारताने वेटलिफ्टिंगमध्ये तीन पदकांना गवसणी घातली आहे.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

54 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago