ठाणे : भिवंडीमधील पांजरा पोळ भागातील एका जुन्या कारखान्याचे बांधकाम कोसळून सात जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. सहा जखमींवर इंदिरा गांधी मेमोरीयल रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून भिवंडीमधील खासगी रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे.
या कारखान्याची इमारत आज सकाळी सातच्या सुमारास कोसळली. इमारत जुनी झाल्यामुळे रिकामी करण्यात आली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या इमारतीत अडकलेल्या व्यक्तीची सुटका केली.
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…