देशात २४ तासांत १८,८४० नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत भारतात १८ हजार ८४० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.


सध्या देशात सक्रिय प्रकरणं १,२५,०२८ आहेत. अहवालानुसार देशातील दैनंदिन सकारात्मकता दर ४.१४ टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर ९८.५१ आहे. १६,१०४ लोक बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९८.६५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.


काल म्हणजेच ८ जुलै रोजी १८,८१५ प्रकरणे प्राप्त झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली. याआधी म्हणजेच, ७ जुलै रोजी १८,९३० प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच ३५ लोकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम अतिरेकी हल्ला प्रकरणी सहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले.

मिरा भाईंदर वसई विरार पोलिसांची कारवाई, उत्तर प्रदेशमधून गुंड सुभाष सिंह ठाकूरला अटक

फतेहगढ : विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याच्या हत्या प्रकरणात मिरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंकज चौधरी उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष

लखनऊ : उत्तर प्रदेश भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवारी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या

एक हजार कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीमागे ४ चिनी नागरिक

सीबीआयच्या आरोपपत्रात मोठा खुलासा नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने १७ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल

प्रवाशांचा संताप ! 'इंडिगो'विरुद्ध सामूहिक भरपाईची मागणी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला सध्या गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. विमानांच्या