नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत भारतात १८ हजार ८४० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या देशात सक्रिय प्रकरणं १,२५,०२८ आहेत. अहवालानुसार देशातील दैनंदिन सकारात्मकता दर ४.१४ टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर ९८.५१ आहे. १६,१०४ लोक बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९८.६५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.
काल म्हणजेच ८ जुलै रोजी १८,८१५ प्रकरणे प्राप्त झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली. याआधी म्हणजेच, ७ जुलै रोजी १८,९३० प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच ३५ लोकांचा मृत्यू झाला होता.
सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…
मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…
उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…
मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…