देशात २४ तासांत १८,८४० नवे रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत भारतात १८ हजार ८४० नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.


सध्या देशात सक्रिय प्रकरणं १,२५,०२८ आहेत. अहवालानुसार देशातील दैनंदिन सकारात्मकता दर ४.१४ टक्के आहे, तर पुनर्प्राप्तीचा दर ९८.५१ आहे. १६,१०४ लोक बरे झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९८.६५ कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत.


काल म्हणजेच ८ जुलै रोजी १८,८१५ प्रकरणे प्राप्त झाली असून ३८ मृत्यूची नोंद झाली. याआधी म्हणजेच, ७ जुलै रोजी १८,९३० प्रकरणे नोंदवली गेली होती, तसेच ३५ लोकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च