वांद्रे टर्मिनस-खार रोड दरम्यान पादचारी पूल

  100

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेने विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणा आणि वाढीची कामे यशस्वीपणे हाती घेतली आहेत. याच्याच पुढे जाऊन, वांद्रे टर्मिनसवरून येणाऱ्या आणि निघणाऱ्या बाहेरच्या गाड्यांमधील प्रवाशांच्या सोयीसाठी, खार रोड स्थानकपासून ते वांद्रे टर्मिनस आणि उपनगरीय नेटवर्कला जोडणारा नवीन पादचारी पूल कार्यान्वित केला आहे.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर म्हणाले की, १ जुलै २०२२ पासून वांद्रे टर्मिनस आणि खार रोडदरम्यान नवीन पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आला आहे. या नवीन पादचारी पुलाची लांबी ४.४ मीटर रुंद आणि ३१४ मीटर अशी आहे.


या नवीन पादचारी पुलाचा उपयोग बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे. प्रवासी खार रोड स्टेशनवर उतरून आणि पादचारी पुलाशी जोडलेले खार स्थानाकावरून वांद्रे टर्मिनसच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर पोहोचू शकतात. या आर्थिक वर्षात पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात एकूण सात पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.