मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी अटकेत असलेले मंत्री अनिल देशमूख आणि नवाब मलिक यांना मतदान करण्यासाठी परवानगी सर्वोच्च न्यायालयाने नाकारली आहे. यामुळे देशमूख आणि मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार नाही.
मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी तुरुंगात असणाऱ्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याकडून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र उच्च न्यायालयाने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर देशमुख आणि मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
मात्र, सर्वोच्च न्यायालयातही दोघांना फटका बसला आहे. परंतू अद्यापही न्यायालयाचे दोन तास बाकी आहेत. यामध्ये पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
पुणे: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात मराठी अभिनेता…
चकमकीत दोन अतिरेकी ठार, १० किलो IED आणि शस्त्रसाठा जप्त बारामुल्ला : जम्मू काश्मीर येथे…
दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…
मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…
मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…
वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…