राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (मार्च २०२२) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्यातून यंदा १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे.


राज्यातील बोर्डाच्या 9 विभागांपैकी कोकण विभाग 97.21 टक्क्यांसह अव्वल असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के, नागपूर विभागाचा 96.52 टक्के, औरंगाबाद 94.97 टक्के, कोल्हापूर विभाग 95.7 टक्के, अमरावती 96.34 टक्के, लातूर 95.25 टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के लागला आहे. राज्यातील 230769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असून 558678 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. राज्यातील 6455 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आहेत.

Comments
Add Comment

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध

देशभरात उद्यापासून “स्वस्थ नारी, सशक्त परिवार" अभियानाला सुरूवात

पालघर : केंद्र सरकारतर्फे महिलांच्या आरोग्याची तपासणी, जनजागृती आणि पोषण सेवांचा प्रसार करण्यासाठी “स्वस्थ