राज्याचा बारावीचा निकाल ९४.२२ टक्के

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या (मार्च २०२२) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. राज्यातून यंदा १४ लाख ३९ हजार ७३१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी १३ लाख ५६ हजार ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्याचा एकूण निकाल ९४.२२ टक्के इतका लागला आहे.


राज्यातील बोर्डाच्या 9 विभागांपैकी कोकण विभाग 97.21 टक्क्यांसह अव्वल असून मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 90.91 टक्के लागला आहे. पुणे विभागाचा निकाल 93.61 टक्के, नागपूर विभागाचा 96.52 टक्के, औरंगाबाद 94.97 टक्के, कोल्हापूर विभाग 95.7 टक्के, अमरावती 96.34 टक्के, लातूर 95.25 टक्के आणि नाशिक विभागाचा निकाल 95.03 टक्के लागला आहे. राज्यातील 230769 विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले असून 558678 विद्यार्थ्यांनी 60 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले आहेत. राज्यातील 6455 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण पटकावले आहेत.

Comments
Add Comment

शरद पवारांच्या पक्षातील सूर्यकांत मोरे विरोधात हक्कभंग

जामखेड : जामखेड नगरपालिका निवडणूक प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सूर्यकांत मोरे

मंत्री नितेश राणे यांचे विधानपरिषदेत आश्वासन; महिलांच्या सुरक्षेसाठी विदेशातून 'हँड ग्लोज' मागवणार

नागपूर: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मच्छीमार व्यवसायातील महिलांना कोळंबी सोलत असताना होणाऱ्या शारीरिक

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या

आयएएस तुकाराम मुंढे अडचणीत; भाजप आमदारांनी केली निलंबनाची मागणी

नागपूर: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या

''सीएसएमटी' स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार'

नागपूर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा