आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते

मुंबई (प्रतिनिधी) : विक्रमी पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा यंदाच्या हंगामात सलग ८ सामन्यांत पराभव झाला आहे. आयपीएल २०२२ मधून बाहेर पडणारा मुंबई हा पहिला संघ ठरला आहे. दरम्यान मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने एक ट्वीट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.


रोहित म्हणाला की, या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते. अनेक दिग्गज अशा टप्प्यातून जातात. मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. त्याचबरोबर शुभचिंतकांचे आभार व्यक्त करतो, त्यांनी आतापर्यंत संघावर विश्वास आणि निष्ठा दाखवली.


रोहितच्या मते, संघाने सर्वोत्तम प्रयत्न केला नाही. पण कधी कधी असे होते. सलग आठ पराभवानंतर रोहितने एक भावनिक ट्वीट केले आहे. त्यात तो म्हणतो, या स्पर्धेत आम्ही सर्वोत्तम कामगिरी केली नाही, पण असे होते. अनेक दिग्गज अशा टप्प्यातून जातात.


मला हा संघ आणि येथील वातावरण आवडते. त्याचबरोबर मी शुभचिंतकांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आतापर्यंत संघावर विश्वास आणि निष्ठा दाखवली. आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ असलेले मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची कामगिरी यंदाच्या हंगामात खराब झाली आहे.

Comments
Add Comment

ICC Women's World Cup 2025 : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या विजेत्या-उपविजेत्या संघाला किती रक्कम मिळणार? पराभूत संघावरही होणार 'कोट्यवधींचा वर्षाव'! आकडेवारी पहाच...

नवी मुंबई : महिला विश्वचषक २०२५ (ICC Women's World Cup 2025) चा अंतिम सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन

क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिलांसाठी सात वेगवेगळे नियम

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघ (Indian cricket team) सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. तर

ICC Womens World Cup Final : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तुफान झुंज; फायनल कधी, कुठे, किती वाजता? 'या' ॲपवर मोफत पाहा!

नवी मुंबई : हरमनप्रीत कौरच्या (Harmanpreet Kaur) नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये ऐतिहासिक

जोश हेझलवूडची एमसीजीवर 'ड्रीम स्पेल'!

मेलबर्न: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याने शुक्रवार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी मेलबर्न क्रिकेट

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता