जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्यांना नळपाणी पुरवठा योजना

विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील बहुतांशी भाग डोंगराळ आहे. या भागातील वाडे-पाड्यावर येणे प्रत्येक कुटुंबापर्यंत नोंदणीच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यासाठी व शाळा अंगणवाड्यांना पाणी मिळवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत योजना करण्यात आल्या आहे. काही शाळा अंगणवाड्यांना या योजना अजूनही करणे बाकी आहेत.


जलजीवन मिशन राबवण्यात येत असून ‘हर घर नल जल’नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जनजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे राबवलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील साधनांचा वापर करून व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करून योजनेची सुधारात्मक पुन्हा जोडणी करणे आवश्यक या शाळा अंगणवाड्यांना व घराघरात नळ योजना ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून ग्रामपंचायती करून या योजना केल्या जात असून विक्रमगड तालुक्यातील २३५ जिल्हा परिषद शाळा व ३१५ अंगणवाड्यांना योजनालाभ मिळणार आहे.


या योजना लवकरात लवकर अंगणवाडी आणि शाळांना नळ योजना केल्या जाव्यात, जेणेकरून याचा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

नालासोपाऱ्यात ५० लाखांचा मेफेड्रोन जप्त

वसई : नालासोपाऱ्यामध्ये अमली पदार्थ तस्करीसाठी आलेल्या तीन जणांना गुन्हे प्रकटीकरण शाखा २ ने अटक केली आहे.

वसई स्काय वॉकचा काही भाग कोसळला

वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत

पालघरच्या किनाऱ्यावर ३ संशयास्पद कंटेनर आढळले! सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा

पालघर: जिल्ह्यातील किनारपट्टी भागात तीन संशयास्पद कंटेनर वाहून आल्याची बातमी समोर येत आहे. महामंडळाचे अधिकारी

Ganeshotsav 2025 : घोणसईत गणपतीबरोबर देशभक्ती! 'ऑपरेशन सिंदूर' देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गणेशोत्सवात देशभक्तीचा संगम – हर्षल पाटील यांचा देखावा ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू पालघर : गणेशोत्सव २०२५

विरार इमारत दुर्घटनेत या १७ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये एक वर्षाच्या चिमुरडीचाही समावेश

विरार : विरार पूर्व येथील चामुंडानगरमधील रमाबाई अपार्टमेंट कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू

विरारमधील जुनी इमारत कोसळली, वाढदिवसाच्या कार्यक्रमावर काळजात धस्स करणारी घटना

विरार: गणेशोत्सवाचा आनंद सर्वत्र साजरा होत असताना, मुंबईजवळील विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. विरार