जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्यांना नळपाणी पुरवठा योजना

विक्रमगड (वार्ताहर) : तालुक्यातील बहुतांशी भाग डोंगराळ आहे. या भागातील वाडे-पाड्यावर येणे प्रत्येक कुटुंबापर्यंत नोंदणीच्या माध्यमातून पाणी पोहोचवण्यासाठी व शाळा अंगणवाड्यांना पाणी मिळवण्यासाठी जलजीवन मिशनअंतर्गत योजना करण्यात आल्या आहे. काही शाळा अंगणवाड्यांना या योजना अजूनही करणे बाकी आहेत.


जलजीवन मिशन राबवण्यात येत असून ‘हर घर नल जल’नुसार प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जनजीवन मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे राबवलेल्या विविध योजनांच्या अस्तित्वातील साधनांचा वापर करून व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करून योजनेची सुधारात्मक पुन्हा जोडणी करणे आवश्यक या शाळा अंगणवाड्यांना व घराघरात नळ योजना ग्रामपंचायतीच्या १५ वित्त आयोगातून ग्रामपंचायती करून या योजना केल्या जात असून विक्रमगड तालुक्यातील २३५ जिल्हा परिषद शाळा व ३१५ अंगणवाड्यांना योजनालाभ मिळणार आहे.


या योजना लवकरात लवकर अंगणवाडी आणि शाळांना नळ योजना केल्या जाव्यात, जेणेकरून याचा फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

‘हॅप्पी न्यू इयर’चा एक मेसेज करू शकतो बँक खाते रिकामे

सफाळे पोलिसांकडून सायबर स्कॅमबाबत हाय अलर्ट सफाळे : नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र असतानाच, सायबर

नवली उड्डाणपुलावर पतंगाच्या मांज्यामुळे अपघात

पालघर : पालघर शहरातील नवली येथील नवीन ब्रिजवरून प्रवास करत असताना पतंगाच्या धारदार मांज्यामुळे एका तरुणाचा कान

भाजप जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांना संधी

संघटनातील अनेक पदाधिकाऱ्यांना उमेदवारी गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता

११५ जागांसाठी ९४९ उमेदवारी अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी इच्छुकांची एकच गर्दी विरार : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेल्या

बोईसरकरांच्या प्रतिसादाने पास्थळचे ‘आंबटगोड’ मैदान दुमदुमले

‘दैनिक प्रहार’ पुरस्कृत पास्थळ महोत्सव २०२५ पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि

६२१ कोटी खर्चूनही मुंबई-अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांतच!

व्हाईट टॉपिंगच्या निकृष्ट कामामुळे वाहतूक कोंडी वसई : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी