शिवाजी महाराज हेच सर्व लष्कराचे दैवत - निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर

  150

ठाणे : शत्रूच्या मनात नेहमीच आपल्याविषयी भितीयुक्त आदर असला पाहिजे. जरूर पडल्यास अशाप्रकारे आपल्या भ्याड शत्रूवर सर्जिकल स्ट्राईकची पुनरावृत्ती करण्यास भारत मागे पुढे पाहणार नाही, असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराज हेच सर्व लष्कराचे दैवत असल्याचे लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी सांगितले. ते कॉलेज ऑफ क्लब लीडर्स या संस्थेच्या ठाणे येथील यावर्षीच्या तिसऱ्या सभेमध्ये “उरी द सर्जिकल स्ट्राईक २०१६” या विषयावर बोलत होते. निंभोरकर हे प्रत्यक्ष प्रतीहल्यात भाग घेतलेले उरी ते बालाकोट सर्जिकल स्ट्राइक ते एअर सर्जिकल स्ट्राइक ब्रेन, सर्जिकल स्ट्राइक प्रमुख होते.


लष्करामध्ये शिस्त, आत्मविश्वास व अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसे नियोजन केले जाते, ते उरीच्या सर्जिकल स्ट्राईकचे उदाहारण देतानाच आपले लष्कर किती सज्ज, कर्तव्यदक्ष व जिगरबाज आहे, याची अनेक उदाहरणांसह निंभोरकर यांनी प्रचिती दिली. काश्मीरच्या आजच्या परिस्थितीबद्दल बोलताना त्यांनी एक शेर ऐकवला "लम्होंने खता की ओर सदियोंने सजा पाई"


हा कार्यक्रम ऑफलाईन व ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. या माध्यमातून ४,५०० जणांचा याला प्रतिसाद मिळाला.

Comments
Add Comment

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,