मिर्जापूर : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम भागाच्या मतदानादिनी केंद्रीय मंत्री आणि अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया सिंह पटेल यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी – भाजपच्या विजयावर विश्वास व्यक्त करीत सूचक विधान केले.
सोमवारी मिर्जापूर येथे मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अनुप्रिया सिंह पटेल म्हणाल्या, “मी माझे मतदान पूर्ण केले. मला विश्वास आहे की, युतीचे सर्व ५ उमेदवार विजयी होणार. लोकशाहीच्या महापर्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा विजय निश्चित आहे. विकास लक्षात घेता मिर्जापूर येथे अनेक परियोजना साकार होताना मी बघितले आहे. “वाराणसी समेत एकूण ५४ विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान आयोजित करण्यात आले. यात ६१३ उमेदवार असून ९ जिल्ह्यांचा समावेश आहे. मतमोजणी १० मार्च रोजी आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच अडकला आहे. टीम इंडियाने बार्डाडोसमध्ये फायनल सामना जिंकत टी-२०…
मुंबई:रिलायन्स जिओचे प्लान आजपासून महाग होत आहेत. आता ग्राहकांना रिचार्ज कऱण्यासाठी आधीपेक्षा १२ ते २५…
मुंबई: पोटापासून अनेक आजार सुरू होतात. यासाठी त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असते. जर तुम्हीही पोटाच्या…
नवी दिल्ली : आज मला एका गंभीर विषयाकडे तुमचे आणि देशवासीयांचे लक्ष वेधायचे आहे. काल…
कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी लाभार्थींची कसरत! अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्टपर्यंत मुदत, दोन अटी केल्या शिथिल…
बार्बाडोस : आदरणीय नरेंद्र मोदी सर, तुमचे शब्द आणि पाठिंबा यासाठी तुमचे खूप खूप आभार.…