पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी

बदलापूर  : बदलापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेला मंजूर कर्मचारी फक्त १२२ असून सध्या १०५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत,


तर पश्चिमेला मंजूर कर्मचारी ५० असून सध्या ७० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवरच ताण पडत आहे. बदलापुरात दिवसासुद्धा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच करोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे बदलापुरातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह नवीन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.