पोलीस कर्मचारी वाढवण्याची मागणी

बदलापूर  : बदलापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलापूर पूर्वेला मंजूर कर्मचारी फक्त १२२ असून सध्या १०५ पोलीस कर्मचारी तैनात आहेत,


तर पश्चिमेला मंजूर कर्मचारी ५० असून सध्या ७० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. त्यामुळे पोलिसांवरच ताण पडत आहे. बदलापुरात दिवसासुद्धा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच करोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे बदलापुरातील पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्यांसह नवीन पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी केलेली आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून