आर्थिक मंदी आणि आत्महत्या

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत २१३ जणांनी आत्महत्या केली आहे. तर मानसिक ताणतणाव आणि नैराश्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक मंदीचा फटका सगळ्यांना बसला आणि नागरीक नैराश्येच्या खाईत अडकले ...त्यामुळे जिल्ह्यात आत्महत्येचं प्रमाण वाढलं असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.


घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न अनेकांना भेडसावू लागला आहे. त्यामुळे मानसिक ताणतणाव आणि नैराश्य वाढण्यास सुरवात झाली आहे. यातून आत्महत्येसारखी टोकाची पाऊले उचलली जात आहेत.


रायगड पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत गेल्या अकरा महिन्यात २१३ आत्महत्यांची नोंद झाली. यात गेल्या वर्षीही टाळेबंदीच्या मार्च ते जून या कालावधीत ६५ जणांनी आत्महत्या केल्या होत्या. या आत्महत्यांमागची कारणे वेगवेगळी असली तरी आर्थिक मंदीचं सावट अधिक गहिरं आहे.


Comments
Add Comment

ठोंबरे आणि मिटकरींना पक्षातून 'दे धक्का', प्रवक्ते पदावरून उचलबांगडी!

सूरज चव्हाण यांना मात्र 'अभय'; राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत वादाला नवे वळण मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस

इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

सांगली : विटा शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या स्टील फर्निचरच्या दुकानातून

Sangli Bailgada Race : धुरळा उडवला, फॉर्च्युनर जिंकली! 'हेलिकॉप्टर बैज्या अन् ब्रेक फेल' जोडीने सांगलीत मारले मैदान; पुढच्यावर्षी विजेत्याला थेट BMW कार मिळणार

सांगली : सांगलीमध्ये चंद्रहार पाटील (Chandrahaar Patil) यांनी आयोजित केलेल्या 'श्रीनाथ केसरी' बैलगाडी शर्यतीचा अंतिम निकाल

तेजस लढाऊ विमानांसाठी मोठा करार!

भारत अमेरिकेकडून ११३ जीई इंजिन खरेदी करणार,  स्वदेशी जेट उत्पादनाला मिळणार चालना हैदराबाद : हिंदुस्तान

राज्यात तापमानाचा पारा घसरला! महाबळेश्वरपेक्षा जळगावात थंडी वाढली

मुंबई: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या हिमवृष्टीमुळे मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा

पंढरपुरातील पांडुरंगाच्या नवीन लाकडी रथाचे प्रस्थान

कोकणातील कारागिरांनी पूर्ण केले पवित्र कार्य पंढरपूर : पंढरपूर येथील श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे