नितेश राणेंनी काहीही केले नाही, सरकारला काय करायचे ते करू द्या

नागपूर : काय केले नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांनी कोणाला मारले नाही, नितेश राणेंनी काहीही केलेले नाहीये, सरकारला काय करायचे ते करू द्या, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.



केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी नागपुरात एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रसारमाध्यमांसोबत बोलताना या विषयावर भाष्य केले आहे. तसेच, आमदार नितेश राणे अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.



संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Comments
Add Comment

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व

तलाठी, तहसीलदारांसह महसूल कर्मचाऱ्यांवर आता दक्षता पथकांचा ‘वॉच’

मुंबई : सर्वसामान्य जनतेला महसूल विभागाप्रती आपलेपणा वाटावा, तसेच कामे गतिमान व्हावी, या उद्देशाने महसूल

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात

मुंबई : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार

डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, आता केवळ १५ रुपयांमध्ये मिळणार अधिकृत उतारा

मुंबई : महसूल विभागाच्या भूलेख महाभूमी पोर्टलवरून आता अवघ्या १५ रुपयांत सातबारा उतारा मिळू शकणार आहे. डिजिटल