नितेश राणेंनी काहीही केले नाही, सरकारला काय करायचे ते करू द्या

नागपूर : काय केले नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. त्यांनी कोणाला मारले नाही, नितेश राणेंनी काहीही केलेले नाहीये, सरकारला काय करायचे ते करू द्या, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.



केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी नागपुरात एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रसारमाध्यमांसोबत बोलताना या विषयावर भाष्य केले आहे. तसेच, आमदार नितेश राणे अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.



संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून