नववर्षात घराचे स्वप्न होणार साकार

  75

नवी मुंबई (प्रतिनिधी): सिडकोकडून नवीन वर्षात महागृहनिर्माण योजना राबवण्यात येणार असून आणखी पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात 'महागृहनिर्माण योजने'अंतर्गत या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे नवी मुंबईत हक्काचे घर घेण्यासाठी अनेकांना नवी संधी पुन्हा चालून आली आहे.


या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत. सिडकोने आतापर्यंत अनेक गृहनिर्माण योजना राबवल्या आहेत. त्यामुळे अनेकांना आपले हक्काचे घर घेता आले आहे. 'परवडणारी घरे' या संकल्पनेनुसार सिडकोने अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी योजना राबवली असून त्यातून अनेकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता आले आहे. याच अंतर्गत आता नवीन वर्षाचे स्वागत करत असताना, सिडकोच्या वतीने महागृहनिर्माण योजना राबवली जाणार आहे. यामध्ये पाच हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.