शिवडी-न्हावा ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण

  61

उरण (वार्ताहर) : देशातील सर्वात लांब सी-लिंक असलेल्या शिवडी-न्हावा ट्रान्सहार्बर प्रकल्पाचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली आहे. या सागरी सेतूसाठी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या १०८९ खांबांपैकी ७०२ खांब उभारले गेले आहेत. २०२४ पर्यंत तो पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.


मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा प्रकल्प मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. एप्रिल २००८ पासून या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. मुंबईतून नवी मुंबईला वाहनाने जाताना रहदारीचे अनेक रस्ते पार करावे लागतात. ट्रॅफिकमुळे प्रवासाचा वेळ वाढतो. शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर प्रकल्प पूर्ण झाल्यास वाहनांना मुंबईतून थेट न्हावा शेवापर्यंत जाता येणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही कमी होईल आणि मुंबई-नवी मुंबई दरम्यानच्या रस्त्यांवरील वाहतुकीची होणारी कोंडीही दूर होईल.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री