विरारमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे कोडे उलगडले



नालासोपारा (वार्ताहर) : काही दिवसांपूर्वी विरारमधील ग्लोबल सिटी या परिसरामध्ये जेट्टी बंदर येथे एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतल्यानंतर अखेर या खुनाचे गूढ उलगडले आहे. सदर महिलेचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.


विरार पश्चिमेला ग्लोबल सिटी येथे सापडलेल्या मृतदेहाचे ओळख पटली असून तिचे नाव रेश्मा खड्ये (२५) होते. रेश्मा विरार पूर्व गांधीनगर येथे राहत होती. २५ तारखेला नेहेमीप्रमाणे ती कामावर जाण्यास निघाली होती. त्यानंतर तिचा फोन लागत नसल्याने आणि दोन दिवस ती घरी परतली नसल्याने २७ तारखेला तिची बेपत्ता असण्याची तक्रार तिच्या घरच्यांनी विरार अर्नाळा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह सापडला.


रेश्मा नोकरी करत होती. गेल्या अनेक महिन्यांपासून हर्षल पाटील हा तरुण तिला छळत होता. काही महिन्यांपूर्वी रेश्माचे लग्न हर्षल याच्याशी लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु काही कारणास्तव लग्न तुटले होते.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस