मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत नुकताच मुंबईत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्याला फक्त दोघांच्या जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सलग सामने खेळल्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून शार्दुलला बीसीसीआयने सध्या विश्रांती दिली आहे. शार्दुल भारताकडून तिन्ही प्रकारात खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.
डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…
रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…
बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…
नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…