शार्दुल ठाकूरने केला साखरपुडा

मुंबई (प्रतिनिधी) : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत नुकताच मुंबईत साखरपुडा केला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साखरपुड्याला फक्त दोघांच्या जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


सलग सामने खेळल्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून शार्दुलला बीसीसीआयने सध्या विश्रांती दिली आहे. शार्दुल भारताकडून तिन्ही प्रकारात खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत.

Comments
Add Comment

हर्षित राणाची जागा जाणार? टीम इंडियात आणखी एका खेळाडूचे पुनरागमन !

मुंबई : टीम इंडियामध्ये आणखी एक वरिष्ठ खेळाडू संघात परतण्याच्या तयारीत असून, त्याच्या पुनरागमनामुळे मुख्य

टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरची प्रकृती सुधारतेय: भारतात कधी परतणार?

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा दुखापतीच्या संकटात सापडला आहे. नुकताच

भारत - ऑस्ट्रेलिया पहिला T20 सामना २९ ऑक्टोबरला, पहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला. ही मालिका ऑस्ट्रेलियाने २-१

बाईपण भारी देवा ! ७ महिन्यांची गरोदर तरीही १४५ किलो वजन उचलत जिंकली वेटलिफ्टिंग स्पर्धा

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नसत फक्त जिद्द असायला हवी . दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे सिद्ध

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचा २९ ऑक्टोबरपासून थरार

दुपारी १.४५ वाजता सामन्यांना होणार सुरुवात मुंबई  : भारतीय संघाचा सध्या ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. नुकतीच तीन

श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर

गंभीर दुखापतीनंतर प्रकृती स्थिर मुंबई  : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर याची प्रकृती अद्यापही