पश्चिम रेल्वेवर ५ जोडी ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी पाच जोडी स्पेशल रेल्वेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.


ट्रेन नंबर ०२९७१/०२९७२ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास कोच जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनसवरून ४ नोव्हेंबर २०२१ ते ३ मे २०२२ पर्यंत आणि भावनगर टर्मिनस येथून १ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत जोडले जाणार आहे.


ट्रेन क्रमांक ०९२१७/०९२१८ वांद्रे टर्मिनस-वेरावल स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनस येथून २ नोव्हेंबर २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत आणि वेरावल येथून ३ नोव्हेंबर २०२१ पासून २ मे २०२१ पर्यंत जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)

Devendra Fadnavis : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदत, सर्व प्रकारची कारवाई थांबवली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात आले असले, तरी विविध