पश्चिम रेल्वेवर ५ जोडी ट्रेनमध्ये अतिरिक्त कोच जोडणार

मुंबई (प्रतिनिधी) : पश्चिम रेल्वेद्वारे प्रवाशांच्या सोयीसाठी पाच जोडी स्पेशल रेल्वेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर सुमित ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे.


ट्रेन नंबर ०२९७१/०२९७२ वांद्रे टर्मिनस-भावनगर टर्मिनस स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास कोच जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनसवरून ४ नोव्हेंबर २०२१ ते ३ मे २०२२ पर्यंत आणि भावनगर टर्मिनस येथून १ नोव्हेंबर २०२१ ते ३० एप्रिल २०२२ पर्यंत जोडले जाणार आहे.


ट्रेन क्रमांक ०९२१७/०९२१८ वांद्रे टर्मिनस-वेरावल स्पेशलमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक अतिरिक्त एसी फर्स्ट क्लास जोडला जाणार आहे. हा अतिरिक्त कोच वांद्रे टर्मिनस येथून २ नोव्हेंबर २०२१ ते १ मे २०२२ पर्यंत आणि वेरावल येथून ३ नोव्हेंबर २०२१ पासून २ मे २०२१ पर्यंत जोडले जाणार आहे.

Comments
Add Comment

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा

Special Trains : मुंबई आणि मडगाव दरम्यान धावणार ४ साप्ताहिक विशेष गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

मुंबई: आठवड्याच्या अखेरीस आणि आगामी सणासुदीच्या काळात प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने एक

Gold medal-winning athlete : सुवर्णपदक विजेता खेळाडू राज ठाकरेंवर भडकला; अडीच तास ताटकळत ठेवूनही भेट न झाल्याने नाराजी

मुंबई : क्रीडा क्षेत्रात देशाचे आणि राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय

Shrinivas Vinayak Kulkarni : मराठी साहित्यातील तेजस्वी पर्व संपले; मौज नियतकालिकाचे संपादक आणि 'डोह'कार श्री. वि. कुलकर्णी यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक, 'डोह'कार म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास विनायक कुलकर्णी म्हणजेच श्री. वि. कुलकर्णी (Shrinivas

Mangal Prabhat Lodha : म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कडक कारवाई करा; गरज पडल्यास कारागृहात पाठवा - मंत्री मंगल प्रभात लोढा

नागरिक आणि म्हाडा मधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी सल्लागार समिती स्थापन करण्याच्या मंत्री लोढा यांच्या