१८ वर्षाखालील सर्वांना तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मिळणार रेल्वे तिकीट

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले. परंतु कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही मुंबईकरांना १४ दिवसांनी लोकलचा केवळ मासिक पास मिळत होता. मात्र, आता मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकलमधून प्रवास करण्यासाठी १८ वर्षाखालील तसेच दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकलचे तिकीट दिले जाणार आहे. प्रवाशांना तिकीट खिडकीवरूनच तिकीट खरेदी करावे लागेल. जेटीबीएस, एटीव्हीएम कुपन्स आणि यूटीएस अॅपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.


शाळा, महाविद्यालये सुरू होणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना रेल्वेचे तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यामुळे दुरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे लसीकरणाला पात्र नसलेल्या १८ वर्षाखालील मुलांना रेल्वे तिकीट मिळणार असून लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रकृती अस्वास्थामुळे ज्यांना कोरोना लस घेण्याची परवानगी नाही त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दाखवून तिकिट घेता येणार आहे.

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने