सिद्धगड विकासाच्या आशा पल्लवित!

मुरबाड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय पंचायत राजचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सिद्धगडसाठी पुढाकार घेतला असून, शासकीय यंत्रणेला वेगाने कामे हाती घेण्याचा आदेश दिला आहे. येत्या २ जानेवारीच्या हुतात्मा दिनी रस्त्यासह काही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.


केंद्रीय मंत्री पाटील यांनी सिद्धगड स्मारकाचा विकास व तेथील सुविधांबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे आमदार किसन कथोरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जि.प. सदस्य उल्हास बांगर, माजी उपसभापती दीपक खाटेघरे आदींसह वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

आयएएस तुकाराम मुंढे आता मंत्री झिरवळ यांच्या विभागात

२१ वर्षांच्या कार्यकाळात २५वी बदली; अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारणार मुंबई : आपल्या कडक

मुंबईला जलमुक्त करण्यासाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन

मुंबई : मुंबई महानगराची भौगोलिक रचना लक्षात घेता सखल भागांमध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा जलद आणि

आर्थिक संकटातील बेस्टची मदतीसाठी राज्य-केंद्राकडे धाव

मुंबई : बेस्टच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत उपदान (ग्रॅच्युटी)

संपूर्ण कोकणाला जलवाहतुकीने जोडणार

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; येत्या ३ वर्षांत मुंबई-महानगरात २७ जेट्टी कार्यान्वित करणार मुंबई : "मुंबई महानगर

ओबीसी समाजाच्या विकासासाठी केंद्र-राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी

 ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया;ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध मुंबई: ओबीसी

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा

मुंबई : पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. मंगळवारी,