पक्ष्यांचे संरक्षण का महत्त्वाचे ?
पक्षी हे निसर्गाच्या जैवविविधतेचे अनमोल रत्न आहेत.
अन्नसाखळीतील
संतुलन टिकवण्यास मदत करतात.
पक्षी पर्यावरणीय संतुलन राखतात.
परागसिंचन करून पिकांचे उत्पादन वाढवतात.
बीजे दूरवर पसरवून जंगलांचे पुनर्निर्माण करतात.
शेतीचे मित्र – कीटकांचा नाश करून पिकांचे रक्षण करतात.
जैवविविधतेचे रक्षण पक्ष्यांशिवाय शक्य नाही.
पक्ष्यांचे संरक्षण म्हणजेच पृथ्वीचे संरक्षण!
Click here