आषाढी एकादशीच्या वारीत वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने चालत आहेत.
या वारीत आपल्याला पुरुष वारकरी आपल्याला टाळ मृदुंग वाजवताना दिसतात तर महिला वारकरी मंडळींच्या डोक्यावर आपल्याला तुळस दिसते.
तुळस प्राणवायू देते आणि कार्बन कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. यामुळे आजूबाजूला हवेचं शुद्धीकरण होतं .
तुळशीमुळे हवेतील जंतू कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे महिलांच्या आरोग्याचं संरक्षण होतं