सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असतात. त्यामुळे मकर संक्रांतीला काळे रंगाचे कपडे शुभ मानतात.
तीळ आणि गुळामुळे भगवान सूर्य प्रसन्न झाले आणि ते शनिदेवावर प्रसन्न झाले. त्यामुळे मकर संक्रांतीला तिळाचे लाडू बनवून खाण्याची परंपरा आहे.
हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. नकारात्मक विचार नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते.