तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास !

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताची विजयी सुरुवात!

वेस्ट इंडिजचा पहिला डाव – फक्त १६२ धावा!

राहुल, जुरेल आणि जडेजाची जबरदस्त शतके!

भारताचा डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित!

दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजची सपशेल हार – फक्त १४६!

रवींद्र जडेजा – १०४ धावा आणि ४ बळी!

सिराजची आग ओकत गोलंदाजी – ३ बळी!

भारतानं जिंकली कसोटी – एक डाव आणि १४० धावा!

सर्वांगीण कामगिरीने भारताने मिळवली मालिकेत १-० आघाडी!