दिवाळीला लावल्या जाणाऱ्या उटण्याचे " इतके " फायदे आहेत

उटणं लावल्याने चेहऱ्यावरील मळ, तेलकटपणा आणि मृत त्वचा दूर होऊन त्वचा नैसर्गिकरीत्या उजळते.

 बाजारातील फेसपॅकऐवजी उटणं हे पूर्ण नैसर्गिक असल्याने त्वचेला कोणतीही हानी होत नाही.

उटण्यामध्ये  बेसन, हळद आणि चंदन असल्यामुळे  त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.    

  हळद आणि चंदनातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे पिंपल्स व काळे डाग कमी होतात.

 उटणं लावल्याने शरीरातील घामाचा वास कमी होतो आणि शरीर ताजेतवाने वाटते.

 उटणं चोळून लावल्याने त्वचेला मसाज मिळतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.

उन्हामुळे  त्वचेची काळवंडलेली छटा उटण्यामुळे  दूर करण्यास मदत होते.

  दिवाळीत उटणं लावल्याने नैसर्गिक तेज वाढते आणि सणासुदीला चेहरा खुलतो.

Click Here