तुळशी माळेचे पावित्र्य

तुळशी माळ – श्रद्धा, भक्ती आणि आत्मिक शांतीचं प्रतीक 

तुळशीच्या झाडाच्या काड्यांपासून ही माळ  तयार केली जाते

हिंदू धर्मात  तुळशी माळ अत्यंत पवित्र मानली जाते 

एक पवित्र अलंकार म्हणून तुळशीची माळ गळ्यात घालतात 

 भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णुचे उपासक  आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालतात 

गळ्यात तुळशीची  माळ घातल्याने  मनःशांती प्राप्त होते 

तुळशी माळ ही वैष्णव परंपरेची ओळख आहे

तुळशीची माळ घालणारे शाकाहारी भोजन करतात  

तुळशीची ही केवळ माळ नाही, ती भक्ती, विश्वास, आणि दिव्यतेचं प्रतीक आहे.