नवरात्रीच्या काळात अन्न वाया घालवू नये कारण अन्नाचा अपमान म्हणजे देवाचा अपमान.
उपवासाच्या काळात लोक दुपारच्या वेळेत झोपतात ज्यामुळे ऊर्जा साठवली जाते पण असे करणे टाळा तब्येतीला हानीकारक आहे.
देवीच्यासमोर अखंड ज्योत पेटती हवी, त्यामुळे घरात कुणीतरी असावे, घर खाली ठेवून जाऊ नये.
https://prahaar.in/web-story/amazing-benefits-of-drinking-basil-water