उन्हाळ्यात ही फळं
खाऊ नका
उन्हाळ्यात शरीर पटकन गरम होतं त्यामुळे चुकीची फळं खाल्ल्यास त्रास वाढू शकतो
केळी : जास्त खाल्ल्यास पचनावर ताण येऊ शकतो
द्राक्षं : जास्त साखर – उष्णतेत डिहायड्रेशन वाढू शकतं
आंबा : मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास शरीरात
उष्णता वाढते
चिकू : जड पचणारे – उन्हाळ्यात अपचनाचा धोका
अननस : रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्रास होऊ श
कतो
कापलेली फळं टाळा : लवकर खराब होतात आणि इन्फेक्शनचा धोका
याऐवजी टरबूज, खरबूज,
संत्री खावी