पंढरीच्या वारीची भक्तीमय कहाणी
टाळ-चिपळ्यांचा गजर आणि विठ्ठलनामाचा जयघोष
आषाढी एकादशीसाठी
लाखो वारकरी पायी वारी करतात
विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतात.
वारीची सुरुवात ज्ञानोबा , तुकोबांच्या पालख्यांपासून होते.
वारी समाजसेवेचा
संदेश देते .
पंढरपूर येथे श्री विठोबा
आणि रखुमाईचे
मंदिर आहे.
वारी ही जाती, पंथ, वय, लिंग या सर्व भेदांपलीकडे जाऊन सर्वांना एकत्र आणते.
मोबाइल, सोशल मीडिया वापरूनही वारकरी परंपरा टिकवून आहेत.
वारी आपल्याला श्रद्धा, सेवाभाव, शिस्त आणि सहकार्य शिकवते.
Click here