भारतातील पावसाळ्यात प्रवास करण्यासाठी ११ सर्वोत्तम ठिकाणे

केरळ चहाच्या मळ्यांसाठी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते.

मुन्नार

पावसाळ्यात शांत आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव देतो.

गोवा

केरळ चहाच्या मळ्यांसाठी आणि निसर्गरम्य दृश्यांसाठी ओळखले जाते.

नैनीताल

राजस्थानमधील एकमेव  थंड हवेचे ठिकाण असून पावसाळ्यात  ते अधिक आकर्षक दिसते.

माउंट अबू

कर्नाटक कॉफीच्या मळ्यांनी वेढलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे.

कुर्ग

पश्चिम बंगाल चहाचे मळे आणि हिमालयीन दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे.

दार्जिलिंग

या हिलस्टेशनवर धुक्याचे दृश्ये आहेत आणि लिंगमाला धबधबा आणि धोबी धबधबा सारखे भरपूर धबधबे  पाहायला  मिळतील . 

महाबळेश्वर   

हे महाराष्ट्रातील एक हिल स्टेशन आहे, जे त्याच्या हिरवळीच्या जंगलांसाठी, निसर्गरम्य दृश्यांसाठी आणि वाहनमुक्त क्षेत्रासाठी ओळखले जाते.

माथेरान

प्रवाशांसाठी एक अनोखा आणि संभाव्यतः कमी गर्दीचा अनुभव.

जम्मू-काश्मीर

दऱ्या ताज्या हिरवळीने जिवंत होतात आणि पावसाने धुतलेल्या दृश्यांमुळे लँडस्केप अधिकच सुंदर होतात.

लेह-लडाख