जालना : मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचार करायला लावणारी आहे. मास्कची सक्ती नसली तरी जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता काही भागाची काळजी नक्कीच घ्यावी लागेल. मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर या ठिकाणची वाढती रुग्ण संख्या विचार करायला लावणारी आहे, असं राजेश टोपे म्हणाले. ते आज जालन्यात बोलत होते.
कोरोनाची परिस्थिती बघता त्यासाठी टेस्टिंगची संख्या वाढवण्याची गरज आहे. म्हणून टेस्टिंग वाढवण्याचा निर्णय घेत आहोत, असंही राजेश टोपेंनी सांगितलं. मास्क सक्ती बाबत जरी सक्ती नसली तरी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे, त्या भागातील टेस्टिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना केल्या गेल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…
मुंबई: आपण सर्व आठवडाभर फळे आणि भाज्या रेफ्रिजेटरमध्ये स्टोर करतात. मात्र काही फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने…
राममंदिराच्या विरोधकांसोबत उद्धव गेले; ते महाराष्ट्राचा गौरव काय सांभाळणार? रत्नागिरीतून अमित शाह यांचे टीकास्त्र रत्नागिरी…
नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला राष्ट्रीय मूल्यांकन व…
ठाण्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना जोरदार टोला नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज नव्हे तर…
मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी जारी करण्यात…