मुंबई: पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडवणारे आंदोलनकर्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “काँग्रेसचे नेते ज्या बेशरमीने पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भात वक्तव्ये करत आहेत हा निर्लज्जेतेचा कळस आहे. इतक्या जुन्या पक्षाचे लोक देशहिताचा विचार सोडून इतका अपरिपक्व विचार करु शकतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. या मनोवृत्तीचा आम्ही निषेध करतो.
करोडो लोकांचे आशिर्वाद पंतप्रधान मोदींसोबत आहेत. या आशिर्वादानेच ते लोकांची सेवा करत आहेत आणि यामुळेच त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. पण मोदींबद्दल वाईट विचार करणारे असे लोक आहेत त्यांच्याकडून भारतीय जनात हिशोब मागणार आहे,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.
ब्राझिलिया : एकीकडे राज्यात उन्हाचा तडाखा बसत आहे, तर ब्राझीलमध्ये पावसाने धुमाकूळ (Brazil rain) घातला…
अनेक धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा मुंबई : सध्या राज्यात उकाडा प्रचंड वाढला असून पाणी आटत…
मराठी अभिनेत्री मेघा धाडेने व्यक्त केला तीव्र संताप मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra…
तर दुसरीकडे बीकेसीमध्ये सापडला बनावट नोटा तयार करणारा कारखाना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election)…
मुंबई: मे महिन्याची सुरूवात झाली आहे. हा महिना अनेक गोष्टींनी महत्त्वपूर्ण आहे. या महिन्यात अनेक…
मुंबई: आयपीएल २०२४च्या(ipl 2024) ५२व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला चार विकेटनी हरवले. आरसीबीच्यया…