'शासनकर्ती जमात बना, हीच शूरवीरांना खरी श्रद्धांजली'

पुणे : अस्पृश्यतेविरोधातील एल्गार आणि अस्मितेचा हुंकार असे भीमा-कोरेगावच्या लढ्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.