राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयात आज लेखणी बंद आंदोलन

मुंबई (प्रतिनिधी) : शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विभागाचा आकृतीबंध तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे.