महाग प्रवास, तर दुर्बल पब्लिक ट्रान्स्पोर्ट हे भारतीय अर्थव्यवस्थेचे वास्तव

उमेश कुलकर्णी खाद्यपदार्थांवरील खर्चानंतर भारतीयांचा सर्वात जास्त खर्च होतो ते परिवहन सेवेवर हे वास्तव आहे.